मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढला असून मुंबई रडारने टिपलेली ताजी दृष्ये लक्षात घेता संपूर्ण उत्तर कोकणवर अतिवृष्टीचे संकट गडद झाले आहे. हवामान विभागानेही मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांत आजसाठी रेड अॅलर्ट जारी केला आहे भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी मध्यरात्रीनंतर १२ वाजून ३२ मिनिटांनी एक तातडीचं […]

