मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेले वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. “मुंबईची कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या […]
टॅग: Mumbai politics
राज ठाकरे गरजले, भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं…
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण झाला आहे. जोशींच्या या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं असं जाहीर आव्हानचं त्यांनी दिलं […]
नीलम गोऱ्हे यांच्या वादग्रस्त विधानावर उद्धव ठाकरे गटाचे तीव्र प्रत्युत्तर; ठाकरे गटाने कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली
मुंबई : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी वादग्रस्त विधान केले. गोऱ्हे यांनी म्हटले की, ठाकरे यांच्या शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागतात. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ उडाला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गोऱ्हे यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. पेडणेकर म्हणाल्या, […]



