पुणे : अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर संपूर्ण राज्यात संचारबंदी असेल. कोरोनाव्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यातील शहरं आणि जिल्ह्यांमधील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. दुकानं आजपासून दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. राज्य सरकारने यापूर्वी पाच लेव्हलमध्ये निर्बंध शिथिल करण्याबाबत नियम बनवले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे समोर […]
टॅग: Mumbai LockDown
ब्रेक दि चेन : संचारबंदीबाबत आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या..
मुंबई : मुंबई : राज्यात १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून ते १ मेपर्यंत कलाम १४४ म्हणजे संचारबंदी लागू करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 13 एप्रिलला याबाबतची सविस्तर माहिती दिली. या 15 दिवसात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. आपल्या मनात या विषयी बरेच प्रश्न आहेत. पण प्रत्येक शहरांत संसर्गाची वेगेवेगळी परिस्थिती आहे, याबाबतीत स्थानिक प्रशासनाने […]


