To bring transparency in the food distribution system with the help of modern technology
महाराष्ट्र

अन्नधान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाने पारदर्शकता आणणार, गैरव्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई

मुंबई : अन्नधान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी, असे निर्देश मंत्रालयात झालेल्या बैठकीत अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी दिले. जळगाव तसेच नांदेड जिल्ह्यातील 2018 मध्ये उघडकीस आलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याच्या धर्तीवर वाहतूक ठेकेदार यांच्याशी संगनमत करून धान्यांचा काळाबाजार चालू असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने डॉ. कदम यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित दोषींवर […]