मुंबई : राज्यातील सुमारे 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने (RWBCIS) अंतर्गत फळपीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. यापूर्वीच विम्या कंपन्यांकडे पहिल्या हप्त्याची रक्कम जमा आहे. तसेच राज्य शासनाने ऑक्टोबर-2021 मध्ये 148 कोटी रुपयांचा राज्य हिस्सा विमा कंपन्याकडे आहे. केंद्र शासनानेही त्यांच्या हिस्सा विमा कंपन्यांकडे द्यावा, अशी मागणी करणारे पत्र कृषिमंत्री […]
टॅग: insurance
1 जानेवारी 2021 पासून आपल्या दैनंदिन जीवनात होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल, जाणून घ्या
नवी दिल्ली : नवीन वर्ष 2021 मध्ये काही महत्त्वाचे बदल आपल्या दैनंदिन जीवनात होणार आहेत. नव्या वर्षात होणाऱ्या या बदलांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम असणार आहे. या महत्वाच्या बदलांविषयी जाणून घेऊयात. 1 जानेवारी 2021 पासून बदलणारे काही महत्त्वाचे नियम : चेकनं पैशांच्या देय नियमांत बदल : नवा नियम लागू झाल्यानंतर 50 हजारांहून जास्त रकमेच्या चेकसाठी […]


