Mirzapur Train Accident: Six Pilgrims Killed While Crossing Tracks Near Chunar Railway Station
देश

भीषण अपघात! रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्याने सहा भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : मिर्झापूर येथे रेल्वे रुळ ओलांडताना झालेल्या दुर्दैवी अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात सुमारे सहा लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्वजण चोपानहून वाराणसीकडे गंगेत पवित्र स्नानासाठी निघाले होते. अपघाताची घटना चुनार रेल्वे स्थानकाजवळ घडली. हे सर्व प्रवासी चुनारमधील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर चोपन-प्रयागराज पॅसेंजर […]

Indian Railways to Run 367 Extra Trains for Ganeshotsav 2025 in Maharashtra
महाराष्ट्र मुंबई

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या

मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू. या उत्सवासाठी कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी गणेशभक्तांना प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी रेल्वेचा आधार महत्वाचा ठरतो. यासाठी यंदा भारतीय रेल्वेने दरवर्षी पेक्षा यंदा ३६७ जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याची नियोजन केल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देतानाच, राज्यातील तमाम गणेशभक्तांच्यावतीने […]

goods train derail in Jharkhand; major impact on railway services
देश

झारखंडमध्ये मालगाडीचे २० डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवांवर मोठा परिणाम

झारखंड : झारखंडमधील सरायकेला-खरसवान जिल्ह्यातील चांडिलजवळ शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात एका मालगाडीचे तब्बल २० डबे रुळावरून घसरले. या घटनेमुळे आग्नेय रेल्वेच्या चांडिल-टाटानगर विभागातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक (आद्रा विभाग) विकास कुमार यांनी सांगितले की अपघातानंतर चांडिलपासून अप आणि […]

Prime Minister Narendra Modi inaugurated 103 railway stations in the country and 15 in the state
देश महाराष्ट्र

देशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेतून पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते […]