नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये अचूक क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर देशात सुरक्षेची तीव्र तयारी करण्यात आली आहे. परिणामी, बुधवारी २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली असून श्रीनगर, लेह, अमृतसर आणि चंदीगड यांसह किमान १८ विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. जम्मू, पठाणकोट, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा आणि जामनगर […]
टॅग: India Pakistan tension
‘ऑपरेशन सिंदूर’ने हादरलेल्या पाकिस्तानचा भ्याड हल्ला, LOC ओलांडून गोळीबार, एका महिलेसह ३ भारतीयांचा मृत्यू
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई करत पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचललं आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करत त्यांना उद्ध्वस्त केलं आहे. या कारवाईत सुमारे […]


