Sanjay Raut

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचं पीक येणार नाही; पण बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता : संजय राऊत

मुंबई: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे जेव्हा अस्वस्थ असतात तेव्हा पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. शिवाय दगाफटका करण्यात ते माहिर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये केव्हाही राजकीय भूकंप होऊ शकतो, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात ऑपरेशन लोटसचं पीक येणार नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संजय राऊत म्हणले कि, […]

अधिक वाचा