rbi
अर्थकारण देश

जबरदस्ती कर्जवसुलीच्या पद्धतींवर RBI कडून नाराजी व्यक्त, कधीही कॉल करणे आणि चुकीची भाषा मान्य नाही…

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कर्ज वसूल करणाऱ्या कंपन्यांच्या कार्यपद्धतीबद्दल संतप्त आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जबरदस्ती कर्जवसुलीच्या पद्धतींवर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की वसुली एजंटांकडून कॉल करणे, वाईट भाषेत बोलणे यासह जबरदस्तीच्या पद्धतींचा वापर मान्य नाही आणि अशा घटनांकडे मध्यवर्ती बँक गांभीर्याने लक्ष देत आहे जेणेकरून त्यांना आळा […]