BJP leader Radhakrishna Vikhe Patil
अहिल्यानगर महाराष्ट्र

शिवसेनेने त्यांच्या मूळ तत्वालाच गुंडाळून ठेवले आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांची शिवसेनेवर टीका

अहमदनगर : हनुमान चालीसा म्हणायला निघालेल्याना देशद्रोहाचे कलम लावायचे आणि तिकडे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांच्या बाबतीत फक्त गाडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ आहे. त्यामुळे ते कृती करू शकत नाहीत, अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधत होते. राधाकृष्ण विखे म्हणाले, एका बाजुला […]