मुंबई : वाढत्या शहरीकरणामुळे शहरांचा विस्तार होत आहे. नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बराच प्रवास करावा लागतो. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासह नागरिकांना ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ देणे सध्या गरजेचे आहे. परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’ असून ही सेवा’ लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ साठी नागरिकांच्या सेवेत आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे पॉड टॅक्सीबाबत […]
टॅग: Bandra
उधारीवर सिगारेट न दिल्यामुळे पानटपरी चालकाची हत्या
मुंबई : एका सिगारेटसाठी नशेबाजाने पानटपरी चालकाची हत्या केली. ही घटना वांद्रे रेल्वे टर्मिनसच्या बाहेर गेट नंबर 18 येथे घडली. मुदस्सिर खान असे मृत पानबिडी विक्रेत्याचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याने नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दुकान उघडल्यानंतर समीर नावाचा तरुण या ठिकाणी आला. आरोपी समीर खान (२२) याने […]


