मुंबई : राज्यात गणेशोत्सवाची शुक्रवारी सांगता झाली. यानंतर शुक्रवारपासून सुरू झालेल्या विसर्जन प्रक्रियेत 19 जणांना जीव गमवावा लागला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यातील विविध भागात १९ जणांचा मृत्यू झाला, त्यातील १४ जणांचा मूर्ती विसर्जनाच्या वेळी बुडून मृत्यू झाला. यासह रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी विसर्जनाच्या अगोदर […]

