पुणे : पावसाळ्याच्या आगमनानंतर वातावरणात दमटपणा वाढतो. या काळात त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. खाज, बुरशीजन्य संसर्ग (फंगल इन्फेक्शन), घामोळे आणि ॲलर्जीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. योग्य काळजी घेतली नाही, तर या समस्यांचे गंभीर संक्रमणात रुपांतर होऊ शकते. त्वचारोग तज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आणि योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा ही लक्षणे गंभीर […]

