नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात सामान्य जनतेपासून ते नेतेमंडळी कोरोना विषाणूच्या विळख्यात येत आहेत. भारतात दररोज २,००० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री डॉ. एके वालिया यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रूग्णालयात उपचार […]

