मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. याविषयी मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मित्राचे सल्लागार परशराम पाटील यांच्यासह जेएसडब्ल्यू ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित […]
टॅग: काजू
काजू खाल्ल्याने शरीराला होतात अनेक फायदे, काजू खाताना घ्या ‘ही’ काळजी…
काजूमध्ये प्रथिने, फायबर आणि निरोगी मेद तर असतातच, परंतु त्याचबरोबर विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. ते आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. रक्तातील साखरेचे योग्यप्रकारे नियंत्रण तसेच हृदय निरोगी बनवण्यासाठी काजू फायदेशीर आहेत. काजू हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय ड्रायफ्रूट आहे. अमेरिकेत 100 दशलक्षाहून अधिक प्रौढ उच्च रक्तदाबाच्या समस्येने ग्रस्त आहेत. 2019 मध्ये करंट डेव्हलपमेंट […]


