अहिल्यानगर : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी. मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या वस्त्यांतील नागरिकांना मदत करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी […]
टॅग: कर्जत
पत्नीबरोबर दोन मुलांची हत्या करून डॉक्टरची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये सांगितलं कारण…
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन गावात डॉक्टर महेंद्र थोरात यांनी पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर थोरात यांनी आपली पत्नी वर्षाराणी, मुलगा कृष्णा आणि कैवल्य यांना सलाईनद्वारे विषारी इंजेक्शन दिले, त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती मिळत आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना […]


