अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीत बुडणाऱ्या दोन तरुणांचा ताईबाई नावाच्या एका महिलेने अंगावरील साडीच्या आधारे जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला आहे. जीव धोक्यात घालून दोन तरुणांना वाचवणाऱ्या ताईबाईंचं सर्वत्र कौतुक होत आहे. दारणा धरण क्षेत्रात झालेल्या संततधात पावसामुळे धरण ८०% टक्के भरले. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात हळूहळू विसर्ग वाढवण्यात आला आणि गोदावरी […]

