नवी दिल्ली : संसदेत प्रचंड गदारोळ झाल्यानंतर आणखी तीन खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. हे खासदार आम आदमी पक्षाचे नेते सुशील गुप्ता तसेच संदीप पाठक आणि भुयान आहेत. या सर्वांना फक्त या आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. यानंतर सभागृहाचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी, काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी राष्ट्रपतींबाबत केलेल्या वक्तव्याला […]

