Ranji Trophy canceled for first time in 87-year history
क्रीडा

BCCI चा मोठा निर्णय, 87 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटची सर्वोच्च स्पर्धा रद्द

मुंबई : भारतीय क्रिकेटच्या 87 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धा होणार नाहीत. तसं बीसीसीआयने सलग्न संघटनांना पत्राद्वारे कळवलं आहे. भारतीय क्रिकेटची सर्वोच्च स्पर्धा म्हणून रणजी करंडक स्पर्धा ओळखली जाते. पण यंदाच्या रणजी करंडकचे सामने रद्द करुन बीसीसीआयने त्या बदल्यात पुरुष, महिला गटातील विजय हजारे राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. रणजी हे नाव […]