Now the Uttarakhand tragedy does not endanger the surrounding villages
देश

मोठी बातमी : आता उत्तराखंड दुर्घटनेत आसपासच्या गावांना धोका देत नाही, पाणीपातळी होतेय कमी

उत्तराखंडमधील तपोवन परिसरात हिमकडा कोसळल्याने प्रचंड विनाश झाला आहे. हिमकडा कोसळल्यानंतर रैनीसह अनेक गावांना याचा तडाखा बसला आहे. ऋषीगंगा प्रकल्प वाहून गेल्याची माहिती आहे. तपोवन ऊर्जा प्रकल्पाला देखील फटका बसला आहे. केंद्र सरकारने उत्तराखंडमध्ये नेव्ही गोताखोरांनाही बचावासाठी पाठवले आहे. जेणेकरून ते नदीत चांगल्या प्रकारे मदतकार्य करू शकतील. तसेच आतापर्यंत एनडीआरएफच्या 5 टीम उत्तराखंड येथे पाठविण्यात […]