पुणे : अनेकदा रात्री जेवल्यानंतरही थोडी भूक लागते आणि आपण सहज उपलब्ध असलेले काहीही खाऊन टाकतो. मात्र, यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. दिवसभर आहाराची योग्य काळजी घेतल्यानंतर जर रात्री चुकीचे खाल्ले गेले, तर सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरू शकते. म्हणूनच रात्रीच्या वेळी खाण्याबाबत अधिक सजग राहणे गरजेचे आहे, अन्यथा झोप आणि आरोग्य दोन्ही खराब […]

