Excellent tourism facilities should be created in Dajipur Sanctuary - Chief Minister Uddhav Thackeray
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

कारणे सांगत बसू नका, औरंगाबाद शहरात पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यावर विशेष लक्ष द्या, मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना…

औरंगाबाद : मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे याकरिता सध्याच्या पाणी वितरणात आणखी जादा पाणी कसे उपलब्ध होईल यासाठी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. पाणी योजनेच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास […]