नवी दिल्ली : आज संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी 21 तोफांची सलामी देण्यात आली. आज भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, वीर सावरकर, राम मनोहर लोहिया आणि इतरांसह स्वातंत्र्य […]

