नवी दिल्ली : मार्च 2020 मध्ये देशात आणि जगामध्ये कोरोना महामारीची सुरुवात झाल्यानंतर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मुले अनाथ झाली आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक गमावले आहेत त्यांच्यासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना सुरू केली […]

