मुंबई : गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच त्या मार्गावर ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी गृह (परिवहन) विभागाने अशा वाहनांना या मार्गावर प्रतिबंध केला आहे. त्या संदर्भातील आदेश २३ ऑगस्ट २०२२ रोजी जारी करण्यात आले आहेत. २७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून (12 वाजेपासून) ते १० सप्टेंबर रोजीच्या रात्री आठ वाजेपर्यंत […]

