cm uddhav thackeray if the corona rules are not followed action will be taken
महाराष्ट्र मुंबई

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वे प्रवासास मुभा, मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती…

मुंबई : ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरा डोस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये, कोरोना प्रतिबंधक […]