India VS West Indies
क्रीडा

टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, धवन-कुलदीपचे पुनरागमन

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत. केएल राहुलच्या जागी शिखर धवन, दीपक हुडाच्या जागी श्रेयस अय्यर आणि युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादव यांना संधी मिळाली आहे. कायरन पोलार्ड अजूनही तंदुरुस्त नाही आणि त्याच्या जागी निकोलस […]