भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली. रोहित शर्माकडे कसोटी संघाची कमान सोपवण्यात आली आहे, तर विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर आहे. जसप्रीत बुमराह दोन्ही संघाचा उपकर्णधार असेल. मोठी बातमी म्हणजे […]

