सांगली : सांगलीतील आटपाडी तालुक्यात घाणंद या गावात तीन भावंडांचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात दोन सख्खे भाऊ तर एक चुलत भाऊ आहे. ही तीनही भावंडं कालव्यावर मासेमारीसाठी गेली होती. या घटनेत त्यांचा पाळीव कुत्राही वाहून गेला, त्याचा मृतदेह सापडला आहे. या तीन भावंडांपैकी एकाचा मृतदेह सकाळी सापडला असून दोन […]

