शीख संत बाबा रामसिंग यांच्या आत्महत्येबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने “क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत” त्यांनी तातडीने तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत. राहुल यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘करनालच्या संत बाबा रामसिंह यांनी कुंडलीच्या सीमेवर शेतकर्यांची अवस्था पाहून […]

