मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे, या पार्श्वभूमीवर ‘मिशन कवच कुंडल’ हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली. उद्यापासून सात दिवस म्हणजेच ८ […]

