Radhakrishna Vikhe Patil inspected the damaged crops, instructed to make Panchnama immediately
महाराष्ट्र

नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर; त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना

चंद्रपूर : गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सोयाबीन आणि कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतमालाची पाहणी करण्यासाठी महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (दि. 8) चिमूर तालुक्यातील वाहनगाव, बोथली, रेंगाबोडी गावांचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महसूल मंत्री […]