शेतकर्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार, जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या संबोधनातील सर्व मुद्दे
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी चळवळीदरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधीचे 18 हजार कोटी रुपये 9 कोटी शेतकर्यांच्या खात्यात वर्ग केले. यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांना संबोधित केले. मोदींनी आज पुन्हा नवीन कृषी कायद्यांचे फायदे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे : बंगालमधील 70 लाख शेतकर्यांना लाभ न मिळाल्याची खंत […]
अधिक वाचा