नवी दिल्ली : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आतापासून कारमधील प्रत्येकाला सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल. तुम्ही समोरच्या सीटवर बसलात किंवा मागच्या बाजूला, प्रत्येकाला सीट बेल्ट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मोठी गोष्ट म्हणजे चालकाच्या मागच्या सीटवर […]

