मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. कांद्याचे बाजारभाव पडण्याबाबत भाष्य करताना त्यांनी शेतकऱ्यांनाच यासाठी जबाबदार धरले आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, “एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात, कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे, […]
टॅग: maharashtra politics
ग्रामपंचायत, पंचात समिती, जिल्हा परिषद सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. याबाबत अध्यादेश काढण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या परंतु, जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने […]
गायींची तस्करी करणाऱ्यांवर आता मकोका कायद्यांतर्गत कारवाई – देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी घोषणा केली की गोहत्या आणि तस्करीमध्ये सहभागी असलेल्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी गोहत्यामध्ये वारंवार गुन्हेगार असलेल्या अतिक कुरेशीच्या प्रकरणाकडे लक्ष वेधून विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की राज्य सरकार गायी तस्करीच्या प्रकरणांवर बारकाईने […]
नागपूर हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आश्वासन, म्हणाले, ‘त्यांना’ कबरीतूनही बाहेर काढू…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणि नागपूरमधील अलिकडच्या हिंसाचाराबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा सांगितले की पोलिस आयुक्तांनी (सीपी) असे म्हटले आहे की चौकशी सुरू आहे आणि अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष निघाला […]
राज्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण नको – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा अमानूष छळ केला. तो महाराष्ट्राला उध्वस्त करायला आला होता. त्याचे उदात्तीकरण कोणीही सहन करणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना विधानसभेत व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशासाठी, धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिले. औरंगजेबाचा कलंक महाराष्ट्रातून पुसला पाहिजे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे म्हणजे देशद्रोह असून त्यांना […]
नागपूर हिंसाचाराबाबत विधानसभेत एकनाथ शिंदेंचे मोठं विधान, जाणीवपूर्व हे षडयंत्र…
मुंबई : सोमवारी संध्याकाळी नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात हिंसा आणि जाळपोळ झाली. या हिंसाचारामध्ये ठराविक समाजाला टार्गेट करून त्यांची घरे जाळण्यात आली, तसेच दगडफेकही करण्यात आली. दंगलखोरांनी पोलिसांवरही हल्ला चढवला ज्यामध्ये अनेक जण जखमी झाले. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले आहेत, या हिंसाचारावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. शिंदे यांनी या प्रकरणावर तपशीलवार […]
फक्त चांगल्या मेकअपसह कार्यक्रमांना उपस्थिती…, रोहिणी खडसे यांचे रूपाली चाकणकर यांच्यावर टीकास्त्र
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला शाखेच्या महाराष्ट्र अध्यक्षा, रोहिणी खडसे यांनी राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे आणि महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा, रूपाली चाकणकर यांच्यावर तीव्र टीका केली आहे. खडसे यांनी चाकणकर यांच्यावर आरोप करत सांगितले की, महिला आयोगाच्या अध्यक्षांचे एकमेव काम म्हणजे चांगल्या मेकअपसह पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणे, […]
रविंद्र धंगेकर यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा, आज घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
पुणे : पुण्यातील कसबा मतदारसंघातून निवडून येत जायंट किलर ठरलेले, काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आज पुण्यात पत्रकार परिषदेत आपला निर्णय जाहीर करताना धंगेकर यांनी शिवसेनेत (शिंदे गट) सामील होण्याचे संकेत देत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे म्हणाले. पत्रकारांशी बोलताना धंगेकर यांनी स्पष्ट केले […]
‘मुंबईची भाषा मराठी आहे की नाही हा प्रश्नच नाही’, भैय्याजी जोशींची ‘त्या’ वक्तव्याबद्दल सारवासारव
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेले वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. “मुंबईची कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या […]
राज ठाकरे गरजले, भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं…
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण झाला आहे. जोशींच्या या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं असं जाहीर आव्हानचं त्यांनी दिलं […]