मुंबई : न्यायमूर्ती साधना एस जाधव यांच्या नेतृत्वाखालील मुंबई उच्च न्यायालयाच्या तिसर्या खंडपीठाने 2018 च्या भीमा कोरेगाव प्रकरणी दाखल केलेल्या याचिकांच्या सुनावणीपासून मंगळवारी माघार घेतली. या खटल्यातून माघार घेणाऱ्या न्यायमूर्ती जाधव ह्या तिसऱ्या न्यायाधीश आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती पीबी वराळे आणि एसएस शिंदे यांनीही या प्रकरणातून माघार घेतली होती. मंगळवारी या याचिकेवर सुनावणीसाठी बोलावण्यात आले तेव्हा […]

