Approval to distribute 8 crore 50 lakh funds for "Mazhi Kanya Bhagyashree Yojana"
अमरावती महाराष्ट्र

ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा कामे त्वरित पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती : जिल्ह्याचा विकास करताना मुख्यतः ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा कामे त्वरित पूर्ण करून ग्रामविकासाला चालना देण्याची सूचना पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली. जिल्ह्यातील गावागावांना जोडणाऱ्या अनेक ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणा कामांचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. 654 कोटी 25 लाख रुपयांच्या विकासकामांचे […]