Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र शेती

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी वाढीव दराने 3501 कोटी रुपयांची मदत

मुंबई : राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण 23 लाख 81 हजार 920 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरीत करण्यात येणार आहे. आपदग्रस्त शेतक-यांना मंजूर मदत […]

Chief Minister Eknath Shinde Not Feeling Well, doctors advised him to rest
महाराष्ट्र

तुमचा जीव झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही, आत्महत्या करू नका… मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना भावनिक पत्र

मुंबई : राज्यातील शेती आणि शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. शेतकरी बांधवांना भावनिक आवाहन करत ‘रडायचं नाही, लढायचं…’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलासा दिला. विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना […]

Farmers arrive at Jantar Mantar to protest; security tightened at border
देश

आंदोलन करण्यासाठी शेतकरी जंतरमंतरवर दाखल, गाझीपूर सीमेवरील सुरक्षा वाढवली

दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने (SKM) जंतरमंतरवर बेरोजगारीच्या निषेधार्थ पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-मेरठ महामार्गावरील गाझीपूर सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रविवारी भारतीय किसान युनियन (BKU) नेते राकेश टिकैत यांनी आरोप केला की दिल्ली पोलिसांनी त्यांना राष्ट्रीय राजधानीकडे जात असताना अटक केली. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, नवी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेनुसार टिकैत यांना ताब्यात घेण्यात आले आणि […]

pm kisan installment latest update pm narendra modi will announce
देश

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता मिळणार ‘या’ तारखेला, जाणून घ्या सर्व तपशील…

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असलेल्या 12 कोटी शेतकऱ्यांसाठी हे एक मोठे अपडेट आहे. सरकार आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता लवकरच जारी करू शकते. माहितीनुसार, सरकार 1 सप्टेंबर 2022 रोजी 2,000 रुपयांचा हप्ता वितरित करू शकते. पहिला वार्षिक हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

उपसा जलसिंचन योजनेमधील शेतकऱ्यांना वीज दरात सवलत

मुंबई : राज्यातील कृषी पंप ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अति उच्चदाब व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना जून 2021 पासून 1 रुपया 16 पैसे प्रति युनिट व स्थिर आकारामध्ये 25 रुपये प्रति केव्हीए इतकी सवलत कायम ठेवण्यात येईल. या अनुषंगाने 351 कोटी 57 लाख रुपये […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

2 वर्षे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ, अतिवृष्टी- पूरग्रस्तांचा समावेश, राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी रुपये निधी लागेल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13.85 लाख शेतकऱ्यांच्या 14.57 लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे रु. 5722 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. […]

Positive discussion of Agriculture Minister Dada Bhuse with the farmers of Puntamba
अहिल्यानगर महाराष्ट्र

कृषिमंत्री दादा भुसे यांची पुणतांबा येथील शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा, ७ जूनला मुंबईत शेतकऱ्यांची बैठक

शिर्डी : अहमदनगरमधील शिर्डी तालुक्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनातील शेतकऱ्यांची राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज भेट घेतली. किसान क्रांतीच्या कोअर कमिटीबरोबर तीन तास चाललेल्या बैठकीनंतर १५ मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ७ जून २०२२ रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात […]

Ready to discuss farmers' issues, know all the points in Prime Minister Modi's address
देश शेती

शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्नशील, काय म्हणाले पंतप्रधान मोदी जाणून घ्या…

गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील गांधीनगरमध्ये सहकार से समृद्धी कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण सहकाराच्या समृद्धीवर चर्चा करत आहोत. गावांच्या स्वावलंबनासाठी सहकार हे एक उत्तम माध्यम आहे. त्यात स्वावलंबी भारताची ऊर्जा आहे. स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी गावे स्वावलंबी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पूज्य बापू आणि सरदार पटेल यांनी […]

Deputy Chief Minister Ajit Pawar
महाराष्ट्र

शेतकरी केंद्रबिंदू मानून सहकारी बँकांचे कामकाज व्हावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

बारामती : शेतकरी केंद्रबिंदू मानून सहकारी बँकांचे कामकाज व्हावे, तसेच बँकेने शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोऱ्हाळे बु. स्थलांतरीत शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, दि माळेगांव सहकारी साखर […]

Farmers
महाराष्ट्र शेती

कृषिप्रधान देशात बळीराजाचं राज्य येणार कधी? शेतकऱ्यांची फरफट थांबणार कधी?

पुणे : आपला देश कृषिप्रधान आहे. तरीदेखील आपल्या देशातील शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही आकड्यांची गरज नाही. हा मोठया संशोधनाचा भाग आहे, असेही काही नाही. पण देशातील सर्वाधिक जनता ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्या कृषिक्षेत्राच्या दारुण स्थितीला नक्की जबाबदार कोण? २-3 दिवसांपूर्वी तरुण शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. श्रीरामपूर उपबाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला […]