Experts should try to reduce the maternal mortality rate in the state – Governor Bhagat Singh Koshyari
महाराष्ट्र मुंबई

राज्यातील माता मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी प्रयत्न करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : “सर्वसाधारणपणे डॉक्टर्स एकावेळी एकाच रुग्णाला सेवा देत असतात; परंतु प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ एकावेळी दोन जीवांना आरोग्य व जीवन देण्याचे पुण्यकार्य करीत असतात. देशातील माता मृत्यूदर प्रति लक्ष १०३ इतका असला तरीही महाराष्ट्रात तो प्रतिलक्ष ३८ इतका कमी आहे. राज्याची या क्षेत्रातील प्रगती उल्लेखनीय अशीच आहे. तरीही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील तज्ज्ञांनी हा माता […]