मुंबई : राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याअंतर्गत आता प्रवास करायचा असेल तर आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास काढावा लागेल. यासाठी अर्ज करून प्रवास करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना ई-पासची गरज नाही. अत्यावश्यक कारणासाठी नागरिकांना प्रवास करायचा असल्यास त्यासाठी […]

