नव्या कृषी कायद्यांची माहिती देण्यासाठी मध्य प्रदेशातील रायसेन येथे शेतकरी महासंमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय कृषी कायदे हे एका रात्रीत आलेले कायदे नाहीत, तर गेल्या २० ते २२ वर्षांमध्ये आलेल्या प्रत्येक सरकारने त्यावर व्यापक चर्चा केलेली आहे, तसेच यावर राज्यांशी, […]

