नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यातच आता विमान प्रवाश्यांना यापुढे उड्डाणादरम्यान जेवण मिळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, प्रवाश्यांना घरगुती उड्डाणादरम्यान २ तासापेक्षा कमी वेळेच्या उड्डाणांमध्ये खायला मिळणार नाही. विमान कंपन्या प्रवाशांना २ तास किंवा त्याहून अधिक प्रवासासाठी केटरिंग सुविधा देऊ […]

