Chief Minister Uddhav Thackeray Devendra Fadnavis
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी शब्द फिरवला, शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज फसवे- देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपये राज्य सरकारने जाहीर केले आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस म्हणाले कि, बळीराजाला अतिशय तोकडी […]