Raj Thackeray Challenges Bhayyaji Joshi to Make the Same Statement in Bengaluru or Chennai
महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरे गरजले, भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं…

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण झाला आहे. जोशींच्या या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं असं जाहीर आव्हानचं त्यांनी दिलं […]

Bhayyaji Joshi's statement sparks reactions from Shiv Sena and NCP
महाराष्ट्र मुंबई

भैय्याजी जोशींच्या ‘मुंबईत मराठी नाही, गुजरातीही चालेल’ वक्तव्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून संतप्त प्रतिक्रिया, जोशी यांचे स्पष्टीकरण…

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईच्या विविध भाषिक संस्कृतीसंबंधी एक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये संताप व्यक्त करण्यात आले आहे. मुंबईमध्ये मराठी भाषेची महत्त्वपूर्ण ओळख आहे, आणि या विधानामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. भैय्या जोशी यांनी मुंबईतील भाषिक विविधता आणि […]