नवी दिल्ली : एअर इंडियाच्या बोईंग विमानांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वपूर्ण जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत, एअर इंडियाने चालवलेल्या सर्व बोईंग विमानांचे सुरक्षा ऑडिट पूर्ण होईपर्यंत त्यांची सेवा तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. ही याचिका प्रॅक्टिसिंग वकील अजय बन्सल यांनी दाखल केली असून, […]

