ओडिशा : 27 ऑक्टोबर 2021 रोजी ओडिशातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर भारताच्या अणुशक्तीवर चालणाऱ्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र अग्नी-5 ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्याची रेंज 5000 किमी आहे. भारत सरकारच्या नीतीप्रमाणे ते अगोदर कोणतेही शस्त्र वापरणार नाहीत. सध्या केलेली चाचणी लष्करी क्षमता आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी आहे. या क्षेपणास्त्राने आशियातील अनेक शहरांना लक्ष्य केले जाऊ शकते. […]

