नवी दिल्ली : एका संशोधनात भारताच्या दृष्टीने एक दिलासादायक बाब समोर आली आहे. एकदा कोरोना होऊन बऱ्या झालेल्या लोकांना कोरोना लसीचा केवळ एकच डोस पुरेसा आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती संशोधनातून समोर आली आहे. पेन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोरोनाच्या कठीण काळात ही बाब काहीशी चिंता कमी करणारीच म्हणावी लागेल. या पार्श्वभूमीवर […]

