नाशिक : साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरुन पडल्याने विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातील पिंपळसोंड उंबरपाडा तातापाणी येथे घडली आहे. पिंपळसोंड उंबरपाडा येथील गरम पाण्याच्या झऱ्यांजवळ हा अपघात घडला. सुरत येथून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सुमारे दीड हजार फूटांवरुन पाय घसरुन पडून खडकावर आपटल्याने […]

