नवी दिल्ली : केंद्र सरकार आर्थिक आघाडीवर सर्वसामान्यांना एकापाठोपाठ एक झटके देत आहे. दरम्यान, आता केंद्राने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात सूट दिली जाणार नसल्याचे सांगितले आहे. सूट दिल्याने रेल्वेचे नुकसान होते, असा सरकारचा युक्तिवाद आहे. वास्तविक, कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटांवर ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळायची. मात्र कोरोनाच्या काळात ही सुविधा बंद करण्यात आली होती. तेव्हा […]

