झारखंडमधील साहिबगंज आणि बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील मनिहारी घाट दरम्यान गंगा नदीत मालवाहू जहाजाचा बॅलन्स गेल्याने अपघात घडला आहे. या जहाजावर दगड भरलेले सुमारे 14 ट्रक होते. यासोबतच सर्व ट्रकचे चालक आणि मदतनीसही या जहाजावर होते. या अपघातात जहाजाच्या कॅप्टन टीमसह ट्रकचे चालक-मदतनीस अशा सुमारे 10 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत […]

